Infobuzz
Take a fresh look at your lifestyle.

मुघलांना वाटलं मराठ्यांचा राजा कर्नाटकात पळाला पण याच डावपेचाने त्यांना उध्वस्त करून टाकलं.

मराठेशाहीच्या इतिहासात गाजलेले आणि हिंदवी स्वराज्यास नवसंजीवनी छत्रपतींचे दोन प्रवास म्हणजे, छत्रपती शिवाजी महाराजांचा आग्रा ते रायगड प्रवास आणि छत्रपती राजाराम महाराजांचा रायगड ते जिंजी प्रवास. मराठ्यांच्या छत्रपतींचे हे दोन्हीही प्रवास

भारताचे हरवलेले हे 6 खजाने सापडले तर महासत्ता होण्यास विलंब लागणार नाही.

हजारो वर्षांचा रोमांचक इतिहास असणारा असा भारत देश हा जगातल्या काही प्राचीन देशांपैकी एक आहे. असं म्हणत की पूर्वी आपल्या भारत देशातून सोन्याचा धूर निघत असे. असच हे सोनं आजही आपल्या भारतातील विविध संस्कृती आणि धार्मिक कार्यांचा एक

मराठी मुलुख जिंकायला आला अन मराठ्यांनी खंडणी वसूल करून परत पाठीवला.

शंभुराजेंच्या स्वर्गवासानंतर औरंगजेब अक्षरशः चवताळला होता, आता मराठी मुलुख जिंकून घ्याचाच या त्वेषाने मुघलांचे महाराष्ट्रात आक्रमण चालू झाले. यावेळी छत्रपती राजाराम महाराज जिंजीच्या प्रवासात होते त्यामुळे मुघलांसाठी मराठी मुलुख म्हणजे

चीन वापरत असलेले हायब्रीड वॉरफेअर म्हणजे काय ?

गेल्या अनेक दिवसांपासून चीन आणि भारत यांच्यातील तणाव वाढताना आपण पाहिले आहे. 1962 च्या युद्धात झालेल्या मृत्यूनंतर भारत आणि चीनच्या सीमेवर कितीही तणाव असला तरी जीवितहानी झाल्याची नोंद नव्हती पण आता हा वाद त्याच्यापुढे गेला आहे. थोडं लक्ष