मुघलांना वाटलं मराठ्यांचा राजा कर्नाटकात पळाला पण याच डावपेचाने त्यांना उध्वस्त करून टाकलं.
मराठेशाहीच्या इतिहासात गाजलेले आणि हिंदवी स्वराज्यास नवसंजीवनी छत्रपतींचे दोन प्रवास म्हणजे, छत्रपती शिवाजी महाराजांचा आग्रा ते रायगड प्रवास आणि छत्रपती राजाराम महाराजांचा रायगड ते जिंजी प्रवास. मराठ्यांच्या छत्रपतींचे हे दोन्हीही प्रवास!-->…