Infobuzz
Take a fresh look at your lifestyle.

बाबा आमटे आणि डॉ. प्रकाश आमटे यांच्या कार्याबद्दल माहिती

सर्व प्राण्यांत माणसाचं जीवनअतिशय अनमोल आहे,माणसाने माणसासारखं जगणंह्यालाही त्याहून मोल आहे...गणपतराव भिंगावडे यांची हि चारोळी मानवी स्वभावाचे अतिशय चपखल वर्णन करते. माणूस सर्व प्राण्यांमध्ये श्रेष्ठ आहे, मानवाला बुद्धी आहे आणि त्या

भुज मधील काही महिलांनी १९७१ च्या युद्धाचा निकालंच फिरवला

फार पूर्वी म्हणजे सिंधू संस्कृती अस्तित्वात होती तेव्हापासून महिलांना समाजात मोठे स्थान होते परंतु कालांतराने बऱ्याच कारणांमुळे पुरुष प्रधान संस्कृती उदयाला आली आणि तेव्हापासून पुरुषी अहंकार शिगेला गेला आणि तो आजही कायम आहे. अशा बऱ्याच

स्वराज्यावरील परकीय आक्रमण हाणून पाडणारी शिवाजी महाराजांची युद्धनीती

शिवाजी महाराजांची युद्धनीती कशी होती आणि कशा पद्धतीने शिवरायांनी या युद्धनीतीमुळे स्वराज्याला बळकट केले आणि स्वराज्यावरील परकीय आक्रमण हाणून पाडले.छत्रपती शिवाजी महाराज यांचे आयुष्य सर्वांसाठी एक आदर्श आहे आणि पुढे भविष्यात देखील आदर्श

पेशवे पदासाठी काका पुतण्याचा ‘हा’ संघर्ष मराठी सत्तेला सुरुंग लावून गेला.

मराठे सरदार, राजे, पेशवे यांनी शत्रूशी दिलेल्या लढ्याबद्दल आपण ऐकत आलोय परंतु आपला इतिहास निरखून बघितला असता हे देखील आपल्या नजरेस येते कि आपलेच नातेवाईक, आप्तस्वकीय बरेचदा आपल्याच विरुद्ध काही शुल्लक कारणांमुळे विरोधात जातात आणि