Infobuzz
Take a fresh look at your lifestyle.

पंतप्रधान इंदिरा गांधींच्या हत्येला कारणीभूत ठरलेलं Operation Bluestar

ऑपरेशन ब्लू स्टार मध्ये असं काय घडलेलं ज्यामुळे पंतप्रधान इंदिरा गांधींना आपला जीव गमवावा लागलाभारताला धोका बाहेरच्या शत्रूंकडून कमी परंतु अंतर्गत शत्रूंकडून अधिक आहे; आपण बरेचदा हे वाक्य ऐकतो आणि वाचतो, कधीतरी नकळत आपणही एखाद्याशी

केवळ ६ महिने पंतप्रधानपद भूषवलेल्या व्यक्तीच्या नावे ‘किसान दिवस’ साजरा केला जातो

भारताच्या इतिहास शेतकऱ्यांचा पंतप्रधान म्हटलं तर केवळ एकच नाव समोर येतं आणि ते म्हणजे....यशस्वी माणसं ती नव्हे जी असामान्य काम करतात, यशस्वी ते होतात जे सामान्य काम सुद्धा असामान्य पद्धतीने करतात. हे वाक्य बरेच वेळा आपण वाचलं असेल. आपण

पानिपतच्या पराभवानंतर पुन्हा एकदा मराठ्यांची तलवार तळपवणारा योद्धा

स्वराज्य ! स्वराज्य म्हंटलं की आपल्याला आठवतात छत्रपती शिवाजी महाराज. शिवरायांनी मोठ्या संघर्षाने स्वराज्य स्थापन केले पण ते स्थापन केलेले स्वराज्य टिकवून ठेवणे हि सुद्धा तितकीच कठीण आणि महत्वाची जबाबदारी होती. स्वराज्य रक्षणाची आणि

१०० गनिमांच्या तुकडीला एकटे भारी पडणारे सरनौबत हंबीरमामा

स्वराज्य, म्हणजे स्वतःचे आणि आपले राज्य असे आपण म्हणतो परंतु या बोलण्यापलीकडे आपण विशेष काही करत नाही. पण शिवरायांच्या स्वराज्यात असे मावळे, निष्ठावंत मंडळी होती कि ज्यांनी स्वराज्य म्हणजे आपले राज्य हे फक्त बोलून दाखविले नाही तर आपल्या