Infobuzz
Take a fresh look at your lifestyle.

सध्या रक्तातील ऑक्सिजनचे प्रमाण सातत्याने तपासणे का गरजेचे आहे ?

व्यक्तीला कोणतेही लक्षणे नसतील तरीही योग्य काळजी न घेतल्यास रक्तातली ऑक्सिजन झपाट्याने कमी होऊ शकतो आणि यामुळे रुग्णाची स्थिती गंभीर बनते.कोरोनाच्या उदयामुळे जगभरात गोंधळ आणि भीतीचे वातावरण काही थांबण्याचे चिन्हे दाखवत नाही. आता

Kargil Vijay Diwas: कारगिल युद्धातील गौरवशाली पराक्रम सांगणारे हे चित्रपट तुम्ही पाहिलेत का?

आज रविवार २६ जुलै. भारत आज २१ वा कारगिल विजय दिवस (Kargil Vijay Diwas) साजरा करत आहे. २६ जुलै भारतासाठी तो दिवस आहे, ज्या दिवशी १९९९ मध्ये तब्बल २ महिने चाललेल्या कारगिल युद्धात पाकिस्तानला धूळ चारत मोठा विजय मिळवला. दोन देशात सरळ होणाऱ्या

एकदा झाल्यावर पुन्हा कोरोना संसर्ग होतो का ?

कोरोनाची बाधा होऊन बरे झाल्यावर पुन्हा संसर्ग होण्याची शक्यता किती ?जग 2020 चे आगमन मोठ्या दिमाखात करण्यात मग्न होते तेव्हा चीनमध्ये सुरू झालेला हा फ्लू सगळ्या जगभरात धुमाकूळ घालेल असं कोणी स्वप्नातही पाहिले नव्हते. कोरोनाचा प्रसार

शरद पवारांचा दौरा झाला की त्या भागातल्या जमिनींचे भाव वाढतात. खरंय का ?

शरद पवार आणि भूखंड हे समीकरण तयार झालंच कसं ? WhatsApp युनिव्हर्सिटीतल्या अजून एका प्रश्नाचं उत्तरमहाराष्ट्रातल्या अनेकांचा आवडीचा विषय म्हणजे 'शरदचंद्र पवारांची संपत्ती' (Sharad Pawar Property). लवासा असं नाव जरी घेतलं तरी काही