Infobuzz
Take a fresh look at your lifestyle.

भारतीय सैन्याच्या एका ‘जुगाड’ मुळे चीन लदाख जिंकू शकला नाही, अन्यथा…

चीनचा चुशुल क्षेत्रावर वाकडा डोळा होता, कारण हे क्षेत्र मिळविले की लेह-लडाख जिंकण्याचा मार्ग सुकर होत होता. आपण जर हे क्षेत्र चीनला हरलो असतो तर आजचा भारताचा नकाशाच खूप वेगळा असता१९६१-६२ चा काळ, त्या काळाबद्दल माहीत असलेल्या

१०० कोटींचा गल्ला जमवणारा मिथुनदा भारताचा पहिला सुपरस्टार होता

नक्षलवादी ते बॉलिवूड : मिथुनदाची संघर्षमय कहाणीबॉलिवुड सुपरस्टार्स म्हटलं की तुमच्या डोळ्यासमोर येतो गोरा चिट्या वर्णाचा, चांगली नाकी डोळी असलेला देखणा हिरो. राजेश खन्ना आपला पहीला सुपरस्टार. गोरा, रोमॅन्टिक अंदाजाच्या ह्या हिरोच्या

हे हिंदी सिनेमे चक्क मराठी चित्रपटांची कॉपी आहेत

तुम्हाला ठाउक आहे का की काही हिंदी चित्रपट हे हॉलीवूड नाही, टॉलीवुड नाही तर चक्क मराठी चित्रपटांची नक्कल आहेत. ती यादी मोठी नसली तरी अभिमानास्पद आहे.तुम्हाला एखादी हिंदी फिल्म बघतांना असं वाटलय का, ही अशी कथा ह्या आधीही आपण पाहीली

१९६५ च्या युद्धात पाकिस्तान विरुद्ध जिंकूनही भारताची हार कशी झाली ?

युद्धात जिंकलो तहात हरलोसन १९६५ आणि सन १९६६ चा पुर्वार्ध भारतीयांच्या स्मृतीतून कधीही जाणार नाही. देशाच्या दृष्टीने अभिमान वाटणाऱ्या आणि देशाला हळहळायला लावणाऱ्या आणि बरोबरच शंकेत टाकणाऱ्या काही घटना ह्या काळात घडल्या. त्या घटना म्हणजे