Infobuzz
Take a fresh look at your lifestyle.

ए.राजा यांच्या दाव्यानुसार खरंच ५ जी घोटाळा झालाय ?

भारत प्रगती पथावर एकेक पाऊल पुढे टाकत आहे. सर्वच दृष्टीने देशाची प्रगती होताना आपल्याला दिसत आहे. आपल्या देशाचा तंत्रज्ञानाच्या प्रगतीचा वेग हा जास्त आहे. नवनवीन तंत्रज्ञान लवकर आत्मसात करून त्याद्वारे विकासाच्या पथावर अग्रेसर होणे हा आता!-->…

टाटांनी भारतीय सैन्याला अशा गाड्या दिल्या आहेत की ज्यांना बॉम्बस्फोटात सुद्धा काही होणार नाही.

आपण घरात शांत झोपतो कारण तिकडे सैनिक टक्क जागे राहून सीमांचं रक्षण करत असतात. हे वाक्याबाबत कुणाचंच दुमत नसेल. अशी अभिमानस्पद कामगिरी करणाऱ्या सैनिकांना वीरमरण येणं आणि त्यांना बंदुकांची सलामी देऊन त्याना निरोप देणं हे खूपच दुखःदायक असतं.!-->…

उद्धव ठाकरेंचं राजकीय नुकसान करू शकणारी ती कोणती चूक आहे? 

‘सत्तासंघर्ष’ ही बाब महाराष्ट्राला काही नवीन नाही. परंतू या सत्तासंघर्षाच्या खेळात शह-काटशहाचे वेगवेगळे अंक पहायला मिळतात, त्यामुळे सर्वांची उत्सुकता शिगेला पोहोचते. “आता पुढे काय?” या प्रश्नाचं उत्तर मिळवण्यासाठी डोळे न्यूज चॅनेलकडे!-->…

तिरंगा फडकवायला संघाला का लागली इतकी वर्षे?

१५ ऑगस्ट २०२२ या दिवशी भारताला स्वतंत्र होऊन ७५ वर्षे पूर्ण होतील. यंदा नव्या दमाचा भारत स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव (Azadi ka Amrit Mahotsav) साजरा करण्यासाठी एकदम उत्सुक आहे. याची पूर्वतयारी ही आता सुरु झाली आहे. याचे औचित्य साधून काहीच!-->…

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More