टाटांनी भारतीय सैन्याला अशा गाड्या दिल्या आहेत की ज्यांना बॉम्बस्फोटात सुद्धा काही होणार नाही.
आपण घरात शांत झोपतो कारण तिकडे सैनिक टक्क जागे राहून सीमांचं रक्षण करत असतात. हे वाक्याबाबत कुणाचंच दुमत नसेल. अशी अभिमानस्पद कामगिरी करणाऱ्या सैनिकांना वीरमरण येणं आणि त्यांना बंदुकांची सलामी देऊन त्याना निरोप देणं हे खूपच दुखःदायक असतं.!-->…