Infobuzz
Take a fresh look at your lifestyle.

टाटांनी भारतीय सैन्याला अशा गाड्या दिल्या आहेत की ज्यांना बॉम्बस्फोटात सुद्धा काही होणार नाही.

आपण घरात शांत झोपतो कारण तिकडे सैनिक टक्क जागे राहून सीमांचं रक्षण करत असतात. हे वाक्याबाबत कुणाचंच दुमत नसेल. अशी अभिमानस्पद कामगिरी करणाऱ्या सैनिकांना वीरमरण येणं आणि त्यांना बंदुकांची सलामी देऊन त्याना निरोप देणं हे खूपच दुखःदायक असतं.

उद्धव ठाकरेंचं राजकीय नुकसान करू शकणारी ती कोणती चूक आहे? 

‘सत्तासंघर्ष’ ही बाब महाराष्ट्राला काही नवीन नाही. परंतू या सत्तासंघर्षाच्या खेळात शह-काटशहाचे वेगवेगळे अंक पहायला मिळतात, त्यामुळे सर्वांची उत्सुकता शिगेला पोहोचते. “आता पुढे काय?” या प्रश्नाचं उत्तर मिळवण्यासाठी डोळे न्यूज चॅनेलकडे

तिरंगा फडकवायला संघाला का लागली इतकी वर्षे?

१५ ऑगस्ट २०२२ या दिवशी भारताला स्वतंत्र होऊन ७५ वर्षे पूर्ण होतील. यंदा नव्या दमाचा भारत स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव (Azadi ka Amrit Mahotsav) साजरा करण्यासाठी एकदम उत्सुक आहे. याची पूर्वतयारी ही आता सुरु झाली आहे. याचे औचित्य साधून काहीच

Chanakya Niti: चाणक्य यांच्या चार गोष्टी लक्षात ठेवा; कधीच भासणार नाही आर्थिक चणचण

Chanakya Niti - आपला देशात खूप महान व्यक्ती होऊन गेल्या, कारण त्यांनी आपल्या असामान्य कर्तृत्वाने इतिहासात आपलं नाव अमर केलं आहे. भारतीय इतिहासातील असंच एक अमर व्यक्तिमत्व म्हणजे चाणक्य. चाणक्याचं पूर्ण नाव विष्णुगुप्त चाणक्य. तक्षशिला