हातावरील घडयाळात बाणाचे काटे
सध्या महाराष्टातील राजकीय स्थिती अशा वळणावर आहे की 'धरलं तर चावतय आणि सोडलं तर पळतय'. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत मोदींमुळे भाजपाला ३०३ जागा मिळाल्या. तिच जादू २०१९ च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत होईल ही त्यांना अपेक्षा होती. भाजपा आणि!-->…