Infobuzz
Take a fresh look at your lifestyle.

६० वर्षं होऊन गेली तरीही ‘मुघल ए आझम सारखा सिनेमा पुन्हा होणे नाही’ असं लोक का म्हणतात ?

सिनेमा तयार व्हायच्या या १४ वर्षांच्या काळात कलाकारांचे लग्न होऊन घटस्फोट सुद्धा झाले. एवढेच नव्हे तर दिग्दर्शक के असिफ आणि दिलीपकुमार या जवळच्या मित्रांमध्ये एवढा दुरावा आला कि त्यांनी एकमेकांसोबत बोलणं सुद्धा बंद केलं होतं.चित्रपट