शिवाजी महाराजांनी ताजमहल का बांधला नाही ?
निजामशाही, आदिलशाही आणि मुघला याच्या बलाढ्य सरदार, किल्लेदार यांच्या अन्याय आणि अत्याचारापासून महाराजांनी जनतेची सुटका केली. रयतेचे स्वराज्य स्थापन करत एक उत्तम शासकाचे उदाहरण त्यांनी भावी राज्यकर्त्यांपुढे ठेवले. त्यामुळेच महाराजांचा!-->…