पावसाळ्यात पाणी पिताना अशी घ्या काळजी
दूषित पाण्यातून विशेषतः पावसाळ्यात अनेक आजार पसरतात. पावसाळ्यामध्ये घरात अशुद्ध पाणी येण्याची जास्त शक्यता असते. त्यामुळे कावीळ, डायरिया,गॅस्ट्रो, कॉलरा असे आजार उद्भवतात. या आजारांपासून दूर राहण्यासाठी पाणी स्वच्छ व निर्जंतुक असणे गरजेचे!-->…