Infobuzz
Take a fresh look at your lifestyle.

त्या दिवशी विलासराव आणि सभेला आलेले हजारो लोक ढसाढसा रडले

१९८० साली ए.आर.अंतुले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. तेव्हा अंतुलेंच्या नवीन मंत्रिमंडळात आपल्याला काम करण्याची संधी मिळेल असे विलासरावांना वाटत होते. मात्र प्रत्यक्षात तसे घडले नाही.आपण कितीही नाही म्हंटलं तरी राजकारण हे तसं

शाळेचं नाव ‘इंदिरा गांधी’ आहे म्हणून देवेंद्र फडणवीसांनी शाळेत जायला नकार दिलेला

केवळ एका ६ वर्षाच्या पोराच्या तोंडून 'ते' वाक्य ऐकून सारेच चाट पडले….. काय होतं शाळेत न जाण्याचं कारण ?२०१४ हे वर्ष बऱ्याच राजकीय उलथापाथींचे ठरले. माध्यमांपासून ते जनतेपर्यंत आलेल्या मोदी लाटेने बड्या बड्या राजकीय धेंडांना पराभवाची

सर्वांना नाकारत ‘JLR’च्या कामगारांनी ‘आम्हाला टाटाच हवेत’ असं ठामपणे…

कंपनी विकताना ती कोणाला विकावी हे ठरवताना कामगारांचे मत घेतलेली ही इतिहासातील पहिलीच घटना असावीकितीही गोडधोड शब्दांची माळ गुंफली तरी ती अपुरीच पडते कारण टाटांचं कर्तृत्वच एवढं अफाट आहे. प्रचंड ध्येयवादी, तत्वनिष्ठ आणि उद्योगाबरोबरच

जेव्हा धीरूभाई अंबानी यांनी बॉम्बे डाईंग आणि इंडियन एक्सप्रेसला घाम फोडलेला.

नुस्ली वाडिया आणि रामनाथ गोएंका ह्या दोन दिग्गजांना धीरूभाई अंबानी एकटेच भिडलेले. भारताच्या इतिहासातील हे सर्वात मोठ्या Corporate War पैकी एक मानले जाते.२००६ साली कॉर्पोरेट नावाचा एक चित्रपट आला होता. बाजारपेठेवर आपलं वर्चस्व