त्या घटनेनंतर सगळ्या जगाला कळलं भारताकडे ‘रॉ’ नावाचं काहीतरी आहे
१९७१ चा काळ…..भारत आणि पाकिस्तानमधील सबंध कमालीचे ताणले गेले होते. अख्खा बांगलादेश पेटला होता, म्हणजेच तेव्हाचा पूर्व पाकिस्तान. पंतप्रधान इंदिरा गांधी यांना पाकिस्तानची फाळणी करून पूर्व पाकिस्तानला जोखडातून मुक्त करण्याची आयती संधी दिसत!-->…