Infobuzz
Take a fresh look at your lifestyle.

चुकीच्या पद्धतीने बदाम खाल्यास शरीरासाठी ठरू शकते धोकादायक

तुम्ही जर विद्यार्थी असाल तर तुम्हाला बदाम खाण्याचा सल्ला आजूबाजूच्या लोकांनी दिला असेलच आणि तुमची मेमरी अजून स्ट्रॉंग करण्यासाठी तुम्ही रोज बदाम खाल्या पण असतील. पण तुमची बदाम खाण्याची पद्धत चुकत असल्यास तुम्हाला त्याचा फायदा नव्हे तर

लंडनमधील नोकरी सोडून दहशतवादा विरोधात तरुणांची फौज उभी करणारा आयपीएस अधिकारी

लंडनमध्ये मिळालेली नोकरी, पैसा व आरामदायी जीवन सोडून कुणी जर यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण करून सिव्हिल सर्व्हिसेस जॉईन करण्यासाठी भारतात येत असेल तर तुम्ही अश्या व्यक्तीला काय म्हणाल ? तुम्ही म्हणाल कि असं करणारी व्यक्ती एक तर बावळट आहे किंवा

धर्मेंद्र-अमिताभला ‘जय-वीरू’ नव्हे तर शोले मधील हे दोन पात्र साकारायचे होते, पण….

१९७५ साली शोले रिलीज झाला आणि प्रेक्षकांनी शोलेला भरभरून प्रतिसाद दिला. इतक्या वर्षानंतर आजही जेव्हा शोले टीव्हीवर दाखवला जातो तेंव्हा तो आवर्जून पहावासा वाटतो. जय -वीरूची दोस्ती, गब्बरसिंग नावाचा खलनायक, आपल्या कुटुंबियांच्या हत्येचा बदला

संजय गांधींच्या मृत्यूनंतर ‘मेनका गांधी’ गांधी परिवारापासून वेगळ्या का झाल्या ?

गांधी व नेहरू परिवाराचे भारतीय राजकारणावर असलेले वर्चस्व आपण सर्वच जाणतो. पंडित नेहरू हे स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान. नेहरूंच्या कन्या इंदिरा गांधी ह्या सुद्धा पंतप्रधान राहिलेल्या आहेत. राजीव गांधी त्यांची पत्नी सोनिया गांधी व मुलगा