Infobuzz
Take a fresh look at your lifestyle.

‘दिल्ली’च भारताची राजधानी का आहे ?

सुरवातीला ब्रिटिशांनी कलकत्त्याला स्वतःच्या राजधानीची जागा निश्चित केली होती परंतु काही वर्षात हि राजधानी दिल्लीला हलवण्यात आली. भारताची दिल्ली राजधानी का ?दिल्ली म्हणजे भारताचं ह्रदय (दिल). भारतासारख्या अतिप्राचीन संस्कृती आणि

RAW ची चतुराई आणि Indian Army च्या शौर्याने ९३ हजार पाक सैनिकांना गुडघे टेकायला भाग पाडलं

RAW ने पाकिस्तानचा "The Bird is Caged" हा संदेश पकडला आणि....बांग्लादेशच्या निर्मितीसाठी भारताचे योगदान फार मोठे आहे. बांगलादेश मुक्तीसाठी भारताने पाकिस्तानशी पुकारलेल्या युद्धाची सुरुवात झाली २५ मार्च १९७१ ला आणि त्याचा विजयी शेवट

पायावरून ४९ ट्रेन जाऊन सुद्धा अरुणिमा सिन्हाने माउंट एव्हरेस्ट सर केला

Arunima Sinha माउंट एव्हरेस्ट सर करणारी जगातील पहिली अपंग महिलाअरुणिमा सिन्हा हे नाव आपल्या पैकी कदाचित बऱ्याच लोकांना माहिती असेल. आयुष्यात अनेक खाच-खडगे येतात, त्यावर मात करत आपल्याला समोर जायचं असते. आयुष्यामध्ये संघर्ष करत असताना

इतिहासात झाकल्या गेलेले प्राचिन भारतातील 5 महान वैज्ञानिक

प्राचिन भारतीय इतिहासामध्ये अशी कित्येक उदाहरणं आहेत जी जाणून घेतल्यावर आपल्याला भारतीय असल्याचा गर्व वाटतो.प्राचिन काळातील काही भारतीय वैज्ञानिक ग्रंथांचा उल्लेख इतिहासात सापडतो. विज्ञानाच्या क्षेत्रात नंतरच्या काळात लागलेल्या अनेक