त्या घटनेनंतर सगळ्या जगाला कळलं भारताकडे ‘रॉ’ नावाचं काहीतरी आहे
१९७१ चा काळ…..भारत आणि पाकिस्तानमधील सबंध कमालीचे ताणले गेले होते. अख्खा बांगलादेश पेटला होता, म्हणजेच तेव्हाचा पूर्व पाकिस्तान. पंतप्रधान इंदिरा गांधी यांना...
सरदार वल्लभभाई पटेल नसते तर 565 स्वतंत्र भारत झाले असते
आपणा सर्वांना माहिती आहे 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताने पारतंत्र्याच्या बेड्या मोडून काढल्या, यासाठी अनेक ठिकाणी रक्तरंजित संघर्ष करावा लागला. जेव्हा स्वातंत्र्य...
दुसऱ्या महायुद्धात जर्मनीच्या पराभवाला कारणीभूत ठरणारा भारतीयांचा पराक्रम
जगाच्या इतिहासात हजारो, लाखो युद्धे आणि लढाया झाल्या. इतिहासात प्रत्येक युद्धाची नोंद आहे सुद्धा परंतु, इतिहास आणि सामान्य माणसे सुद्धा काही युद्ध...
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने देशासाठी केलेली सर्वात मोठी योगदानं जी तुम्हाला माहित देखील नसतील.
जातीयवादी, धर्मांध, संविधानविरोधी असे नानाप्रकारचे आरोप होणाऱ्या Rashtriya Swayamsevak Sangh (RSS) राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनेला ९० वर्षांहून अधिक काळ झाला. सात्यत्याने होणारी...