Infobuzz
Take a fresh look at your lifestyle.

जंजिऱ्यात शिरणारा पहिला मराठी वाघ

वडील शहाजीराजेंचे मार्गदर्शन आणि आई जिजाबाईंच्या संस्कारातून बाल शिवरायांच्या मनात स्वराज्याची संकल्पना तयार झाली. स्वराज्य स्थापन करण्याच्या दिशेने शिवरायांची पाऊले पडू लागली, विविध मावळ्यांच्या मनात आपल्या स्वतंत्र राज्याची संकल्पना

उन्हाळ्यात एसीशिवाय घराला थंड ठेवतील हे भन्नाट उपाय

कडाक्याच्या थंडीमध्ये गारठल्यानंतर कधी एकदा उन्हाळा चालू होतो अस आपल्याला वाटू लागतं. फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस उन्हाळा चालू व्हायला सुरवात होते आणि मग हळू हळू त्याचा ताव वाढायला सुरवात झाली की मग आपल्याला भयानक गरम व्हायला लागतं.

मराठी बोधकथा : सभ्यता हीच श्रेष्ठ

एकदा नेपाळचे राजे वेषांतर करून इतर राज्यामध्ये फिरत होते. नारायणगाव" या गावामध्ये पंडित जण पैशासाठी जनतेला धर्माच्या नावाखाली लुबाडत आहे असे राजांच्या कानी आले. त्यांनी एक युक्ती सुचवली आणि त्या पंडितांना जाऊन म्हणू लागले कि, माझ्या

कोरोना बाबतची ही सत्यता मोदी सरकार लपवत आहे ?

दोन महीने इतका कालावधी होऊनही लॉकडाऊन अजून वाढवण्याची का गरज पडली असावी? नक्की देशातली परिस्थिती काय आहे?कोरोनाच्या विळख्यात जगाला अडकून आता ४ महीने होऊन गेले आहेत. भारतात लॉकडाऊन होऊन ५० पेक्षा जास्त दिवस झाले आहेत. लॉक डाऊनचा तिसरा