Infobuzz
Take a fresh look at your lifestyle.

जगातील सर्वोच्च १० यशस्वी लोकांच्या झोपण्याच्या सवयी

जगात परफेक्ट असे झोपण्याचा वेळ कुठेही उपलब्ध नाही, त्यामुळे झोपेचा एकच पॅटर्न प्रत्येकाला लागू पडेलच असं नाही.योग्य झोप घेणे महत्त्वाचे का आहे ?शांत झोप प्रत्येकालाच मिळेल असं नाही, तर फार थोड्याच भाग्यवान लोकांना शांत झोपेचा

छत्रपती संभाजी महाराज ‘धर्मवीर’ की ‘स्वातंत्र्यवीर’ ?

शंभूराजेंच्या पराक्रमाच्या लढाया सांगण्याऐवजी फक्त शेवटचा प्रसंग सारखा सांगून त्यांची प्रतिमा 'धर्मवीर' म्हणून रुजविण्याचे खास प्रयत्न दिसून येतात.छत्रपती शिवराय आणि महाराणी सईबाईसाहेब यांचे पुत्र आणि स्वराज्याचे युवराज संभाजीराजे.

सोशल मीडियावर सुशिक्षित बेरोजगारांना 50 हजार मिळण्याचा मेसेज फिरतोय. खरं काय?

जगभरात लोक कोरोनामुळे त्रस्त आहेत. कोरोनाची हे जीवघेणे संकट अक्षरशः अनेक देशात धुमाकूळ घालत आहे. यामुळे आतापर्यंत किती लोकांना लागण झाली आहे आणि किती लोकांचा मृत्यू झाला आहे हे आम्ही पुन्हा सांगण्याची गरज नाही.

अहमदनगरच्या काळकोठडीत मृत्यू झालेला मराठ्यांचा दुर्दैवी छत्रपती

करवीर, भद्रकाली ताराराणी यांनी स्थापन केलेलं राज्य. १८७० मध्ये करवीर अत्याचाराने आणि अनागोंदीने किंचाळत होत. राज्याच्या राणीसाहेब सकवारबाई यांना अवघ्या वयाच्या साडे दहाव्या वर्षी वैधत्व आलं होत. राणीसाहेब राज्यातील या अनागोंदीच्या