Infobuzz
Take a fresh look at your lifestyle.

पॉलिटिकल थ्रिलर असलेले हे ६ चित्रपट तुमचा कंटाळा अगदी क्षणार्धात घालवतील !

सध्या लॉकडाऊनमुळे जवळपास सर्वांवरच घरी बसायची वेळ आल्याने, दिवसभर घरी बसून वेळ काढायचा तरी कसा हा यक्ष प्रश्न आपल्या सर्वांसमोरच 'आ' वासून उभा आहे. टिव्ही पाहावा म्हंटलं तर अनेक मालिकांचे लॉकडाऊनमुळे शूटिंगच होत नसल्याने चॅनलवाल्यांनी

फकिराचे शब्द खरे ठरले आणि सगळं सोडून गावी निघालेला हा नेता देशाचा पंतप्रधान झाला

पी.व्ही. नरसिंह राव (P. V. Narasimha Rao) यांचा जन्म २८ जून १९२१ साली करीनगरचा. उस्मानिया विद्यापीठ, मुंबई विद्यापीठ आणि नागपूर विद्यापीठात त्यांचे शिक्षण पार पडले. पेशाने शेतकरी आणि वकील असुन सुद्धा त्यांनी राजकारणात प्रवेश केला. त्यांची

‘निशाण-ऐ-पाकिस्तान’ ने सन्मानित केल्या जाणारा पहिला भारतीय पंतप्रधान

असे फारच कमी लोक असतील ज्यांना मोरारजी देसाई हे नाव माहित नसेल. इंदिरा गांधींनी लादलेली आणीबाणी उठल्यावर ज्या निवडणुका झाल्या आणि त्या निवडणुकीतून पहिल्यांदा जे बिगर काँग्रेसी सरकार या देशात स्थापन झालं, त्या सरकारचं नेतृत्व करणारी व्यक्ती

सदाशिवराव भाऊंकडून त्या ‘चुका’ झाल्या नसत्या तर पानीपतची लढाई मराठे जिंकले असते

एक मोठी लढाई मराठ्यांनी महाराष्ट्राबाहेर लढली, जिने मराठी मनावर पराक्रमाची आणि दुःखाची दुहेरी मोहोर उमटवली.भारताचा इतिहास मराठ्यांच्या पराक्रमी आणि गौरवशाली इतिहासाशिवाय कधीच पूर्ण होऊ शकत नाही. जुलमी मुघली सत्तेचे उच्चाटन करून