Infobuzz
Take a fresh look at your lifestyle.

देशातील विविध राज्यांच्या नावामागे दडलेला इतिहास

ऋषी कश्यप यांच्या नावावरून काश्मीर हे राज्य नावारूपाला आलं. मग महाराष्ट्राच्या नावामागे काय इतिहास दडलाय ?भारत हा विभिन्न संस्कृती आणि भाषांचा एक अथांग समुद्र आहे आपल्याकडे प्रत्येक ३० किलोमीटरला भाषा बदलते असं म्हटलं जातं. एवढी

पहिल्याच आंतरराष्ट्रीय सामन्यात शतक ठोकणाऱ्या लाला अमरनाथ यांचे भन्नाट किस्से

लाला अमरनाथ त्यांच्या उत्कृष्ट खेळीसोबतच रागीट स्वभावासाठी प्रसिद्ध आहेत. एकदा तर विजयनगरच्या महाराजांना भर मैदानात त्यांनी घाणेरड्या शिव्या दिलेल्या….भारतीय क्रिकेटला फार मोठा रोमांचक इतिहास लाभला आहे. मुळात भारतात क्रिकेट आलं ते

४ ऑलम्पिक, ४ एशियन गेम्स, ४ चॅम्पियन्स ट्रॉफी आणि ४ वर्ल्डकप खेळणारा एकमेव भारतीय खेळाडू

भारताचा एक महान हॉकीपटू हॉकी फेडरेशनच्या राजकारणाचा बळी ठरलाभारताने अनेक दिग्गज आणि कौशल्यवान खेळाडू तयार केले, काळाच्या ओघात आणि खेळाच्या माध्यमांमध्ये बदल झाल्यामुळे या खेळाडूंना भारतीय संस्था विसरले असतील परंतु त्यांनी कमावलेल्या

आपल्या भक्तीगीतांनी संपूर्ण देशाला मोहित करणाऱ्या गुलशन कुमारांना भर दिवसा संपवण्यात आलेलं

ज्यूसचं दुकान चालवणारा म्युझिक इंडस्ट्रीचा King कसा झाला ?बॉलीवूडच्या चंदेरी दुनियेत अनेक संगीतकार आणि गीतकार यांनी आपला ठसा उमटवलेला आहे. यामध्ये अनेक नावं घेता येऊ शकतात परंतु एका संगीतकाराने मात्र छोटीशी सुरुवात करून टी-सीरीज

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More