Infobuzz
Take a fresh look at your lifestyle.

खतरों के खिलाड़ी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या संजय गांधींचा मृत्यू कसा झाला ?

संजय गांधी (Sanjay Gandhi)यांचं व्यक्तिमत्त्व देखील त्यांच्या राजकारणासारखंच रोखठोक होतं, त्यांनी कधीही धोक्यांचा विचार करून आपले निर्णय बदलले नाही किंवा जगण्याची शैली बदलली नाहीमृत्यू हा प्रत्येकाच्या प्रवासाचा शाश्वत शेवट आहे.

अबब…. ! इतक्या कंपन्यांचा मालक आहे विराट कोहली

Virat Kohli ची Brand Value 2100 करोड पेक्षा जास्त आहे. मग विचार करा विराट किती आणि कोणत्या कंपन्यांचा मालक असेल....भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आपल्या सर्वांनाच परिचित आहे. विराट जेवढा यशस्वी क्रिकेटर आहे तेवढाचं यशस्वी

गुळाचा चहा चांगला कि साखरेचा ? गुळाच्या चहाचे फायदे काय आहेत ?

गुळाच्या चहाचे फायदे काय आणि तो बनवायचा कसा ?महाराष्ट्रात चहा प्रेमींचं प्रमाण खूप मोठं आहे. आपल्याकडे कॉफी किंवा कोल्ड्रिंक पेक्षाही चहाला मोठ्या प्रमाणात पसंती दिली जाते. अगदी ग्रामीण भागात देखील चहा म्हणजे एक जीवनावश्यक पेय म्हणूनच

महारथी अर्जुनाचा त्याच्याच मुलाने वध केलेला

महाभारतातील अनेक सुरस कथा आपण लहानपणापासून ऐकत आलो आहोत पण महाभारत हे एक असे महाकाव्य आहे यातील प्रत्येक पात्राला स्वतःचा इतिहास आहे आणि या इतिहासामुळे या कथा संपतच नाहीत. अर्जुन भारतातील सर्वात श्रेष्ठ धनुर्धारी आणि योद्धा म्हणून सांगितला