Infobuzz
Take a fresh look at your lifestyle.

शिवाजी महाराजांच्या समाधीचा शोध कुणी लावला, टिळकांनी कि फुलेंनी ?

छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी कुणी शोधली ह्या विषयावर नेहमीच वाद घातला जातो. काही लोक समाधी टिळकांनी शोधली असं म्हणतात तर काही लोक फुलेंचं नाव घेतात. आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत कि महाराजांची समाधी नेमकी कुणी शोधली…रायगड या

१० हजार गनिम विरुद्ध 300 मराठे, अंगाचा थरकाप उडवणारी लढाई

हॉलिवूडचा भासवलेला 300 पाहिला असेलच, पण मराठ्यांचा 300 वाचून अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही.“राजं, आपण बोलवलत ?”“शिवा, आलास ? ये ! शिवा, सिद्दी जौहरच्या वेढ्यातून निसटण्यासाठी त्याला चकवा देऊन आम्ही आमची पालखी राजरस्त्याने

Kanhoji Angre : पोर्तुगीज, सिद्दी आणि मुघल ह्या तीनही शत्रुंना शह देणारा मराठ्यांचा समुद्राचा राजा

आलेल्या प्रत्येक शत्रूवर त्यांनी असा विजय मिळवला की शत्रूनेही मराठा आरमाराची कौतुकास्पद दखल घेतली. डच, पोर्तुगीज, मुघल मिळूनही त्यांना हरवू शकले नाही.ज्याच्या हाती समुद्राची सत्ता त्याच्या हाती जगाची सत्ता; हे वाक्य आपण बरेचदा वाचतो.

Indian Navy च्या ‘ह्या’ युद्धनौकेने पाकिस्तानच्या पाणबुडीला समुद्रातच समाधी दिलेली

पाकिस्तानची एक शक्तिशाली पाणबुडी PNS Ghazi भारतीय नौदलाच्या INS Vikrant ह्या विमानवाहू नौकेला नष्ट करण्यासाठी आली होती. कारण जोपर्यंत INS Vikrant समुद्रात उभी आहे, तोपर्यंत पाकिस्तानला समुद्रमार्गे भारतावर हल्ला करणे शक्य नव्हते.भारत